Wednesday, 24 August 2016

देशाचे हाल केले कुणी..

बा तुला काय सांगू
माझ्या देशाची अवस्था तंग
गरिबाचे होतात बेहाल

बामण दक्षणेने झालाय पंग
कलम कसायाच्या औलादी
झालाय दहशतवादी संघ
बा तुला काय सांगू
आमच्या इतिहासाची चाल
लेखनीचे शस्त्र वापरून
बहुजनांना केलय बेहाल
ईथे पंथ तुपाशी आहे
तर बहुजन उपाशी आहे
बा तुला काय सांगू
ईथल्या द्रोणाचार्यांची चाल
उजव्या हाताचा अंगठा तोडुन

करतोय एकलव्याचे बेहाल
कपटाचा कळस रचलाय
मनूच्या क्रुर लेखनीन
बा तुला काय सांगू
संत महात्म्यांच्या कथा
क्षमा, शांती, दया शिकवली
बडव्यांची हरामी झुकवली
समतेचा संदेश देत
त्यांनी आपुलकी टिकवली
बा तुला काय सांगू
पंजा नंतर छक्के आले
उद्योगपतीच्या घरामध्ये

यांचे इमान विकल्या गेले
चौमुलखाच्या छत्रपतीचा
आपमान ज्याने केला
त्या निच मानसाला
यांनी गुरू म्हणून स्वीकारला
बा तुला काय सांगू
या तिन टक्क्यांचा खेळ
त्यांच्या सोबत कितीही जोडला मेळ
तरी निच औलादी करतातच घोळ
✒विराट शिंदे
��9673797996

No comments:

Post a Comment