मोदिजी लोकांना तुम्ही
किती तरी वादे केले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता अच्छे दिन आले
एक वर्ष सरूनही कसे
काहीच नाही झाले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले
केंद्रा सारखेच राज्यतही
दुष्काळा सोबत संकट आले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले
शिवरायांची बदनामी करनारे
शिवद्रोही महाराष्ट्र भूषण झाले
यालाच म्हणाव का आम्ही
आत्ता आच्छे दिन आले
✒शिवप्रेमी विराट शिंदे
No comments:
Post a Comment