Friday, 16 October 2015

अच्छे दिन ना आयेंगे


मोदिजी लोकांना तुम्ही
किती तरी वादे केले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता अच्छे दिन आले

एक वर्ष सरूनही कसे
काहीच नाही झाले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

केंद्रा सारखेच राज्यतही
दुष्काळा सोबत संकट आले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

शिवरायांची बदनामी करनारे
शिवद्रोही महाराष्ट्र भूषण झाले
यालाच म्हणाव का आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

✒शिवप्रेमी विराट शिंदे

No comments:

Post a Comment