बेभान जगात मी भानावर आलो
की नाही याही पेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे मि बेभान कसा
या मातीचे उपकार माझ्यावर माला तीने तिच्या कूशित घेतले.
कसे विसरू विसरू या जगाला जिथे जगणे मि शिकलो
पण आजची लाचारी पाहुन हिरमूसलो मी,
का हा मनवांचा कळप मानुसकी हारपलेला,
का मि असा ऊन्हाच्या झळइत होरपळून निघतो.
म्हणून जगासमोर एकच भिक मागतो
बाबाहो, भावाहो, मानुसपण जपारे सवंगड्यानो...
---विराट शिंदे
No comments:
Post a Comment